Monsoon Session 2020 : 300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या फर्ममध्ये कामगार ‘भरती’ आणि…
नवी दिल्ली : तीनशे पेक्षा कमी कर्मचार्यांच्या कंपनीसाठी भरती आणि कपात प्रक्रिया सोपी होणार आहे. शनिवारी कामगार मंत्रालयाकडून लोकसभेत सादर तीन कामगार विधेयकांपैकी एकामध्ये यासंबंधीची तरतूद आहे. कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी विरोधकांचा…