नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - गेल्या काही वर्षांपासून भारत आणि रशियामधील मैत्रीत फुटल्याची चर्चा होत होती. पण, म्हणतात ना, मित्र शेवटी मित्र असतात. हेच रशियाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. रशिरा हा भारताचा खरा मित्र आहे. म्हणूनच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत अजून एक न्यूक्लिअर मिसाइलची चाचणी करणार आहे. डिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनाझेशन (डीआरडीओ) 8 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम किनाऱ्यावरून याबाबतची चाचणी करणार आहे. पाण्यात तयार केलेल्या एका…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सतत युद्धाची धमकी देत आहेत. भारतीय लष्कराची स्थिती पाकिस्तानी सैन्याच्या तुलनेत बरीच मजबूत आहे, म्हणूनच पाकिस्तान भारताला अण्वस्त्र हल्ल्याची…