पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो. या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. पावसाळ्यात महिलांना वारंवार लघवीला होण्याची समस्या जास्त प्रमाणात जाणवते, तसेच काही प्रमाणात पुरूषांनाही ती जाणवते. पावसाळा आणि हिवाळ अशा दोन्ही ऋतूमध्ये ही…
पोलीसनामा ऑनलाईन टीम - आयुर्वेदिक आणि हर्बल पदार्थांचे सेवन केल्याने आराेग्य चांगले रहाते, आयुर्वेदिक गोष्टींचे कोणतेही साइड इफेक्टही नसतात, असे म्हटले जाते. परंतु, हा गैरसमज असल्याचे काही परदेशी तज्ज्ञ सांगतात. हर्बल जडी-बूटीपासून तयार…