पतीच्या मृतदेहाला मारली मिठी अन् पत्नीनेही सोडले प्राण
भागलपूर : वृत्त संस्था - पती-पत्नीचे नातं अतूट असतं असं म्हटलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीत जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून अनेक महिला व्रतही करत असतात. अशाचप्रकारची घटना बिहारच्या भागलपूरमधील कहल गावात घडली. एका 100 वर्षीय वृद्ध…