Budget 2019 : जल संरक्षणासाठी मोदी सरकार १० हजार कोटी रूपये देण्याच्या तयारीत ; २५६ जिल्हयात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात सातत्याने पडत असलेल्या दुष्काळामुळे देशातील चेन्नईसारख्या महत्वाच्या शहरांना पाणीटंचाईच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.…