झारखंडमध्येही महाराष्ट्रासारखं ‘सत्ताकारण’ ! 24 दिवसांनंतर अद्यापही मंत्रिमंडळ…
रांची : वृत्तसंस्था - झारखंडमध्ये 29 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी झाला. आतापर्यंत 24 दिवस उलटूनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसहीत एकूण 12 मंत्री असणार आहेत. यापैकी मुख्यमंत्री हेमंत सोरेन…