नवी दिल्ली : नागरी विमानन मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) बुधवारी कृषी उडान-2 योजना (Krishi UDAN scheme) सुरू केली. या अंतर्गत शेतकर्यांना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत मदतीसाठी पुर्वोत्तर, पर्वतीय आणि आदिवासी भागातील विमानतळांवर…
पोलिसनामा ऑनलाईन - देशभरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असताना आसाम दुहेरी संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण राज्यात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आसाममधून जोरहाट विमानतळावरून उड्डाण केलेल्या हवाई दलाच्या ए एन ३२ या मालवाहू विमानाचे अवशेष तब्बल ९ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मिळाले आहेत. उड्डाण केलेल्या ठिकाणापासून १५ ते २० किमी अंतरावर हे अवशेष सापडले आहेत.…