‘या’ पध्दतीनं रताळं खाल्लं तर मधुमेहाचा धोका होतो कमी, जाणून घ्या
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - चुकीचे खाणे, खराब दिनक्रम आणि तणाव यामुळे आधुनिक काळात मधुमेहाची समस्या सामान्य बनली आहे. हा आजार रक्तातील साखरेच्या वाढीमुळे होतो. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी टाइप 2 मधुमेह खूप धोकादायक आहे. तज्ञांच्या मते…