भास्कर जाधव संतप्त; म्हणाले – ‘विरोधकांचे बिंग फुटेल याची फडणवीसांना वाटतेय भीती’
मुंबई : मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, 2018 मध्ये…