नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेश पोलिसांनी कमलेश तिवारी हत्याकांडमध्ये वापरण्यात आलेला चाकू जप्त केला आहे. बुधवारी पोस्टमार्टम रिपोर्ट देखील समोर आले. कमलेश तिवारी यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्यावर 15 वेळा चाकूने वार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी चार दिवसांनंतर गुजरात एटीएसने दोन मुख्य आरोपींना अटक केल्यानंतर आता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. राजस्थानमधून दोघांना अटक केल्यानंतर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 2015 मध्ये कमलेश तिवारी यांनी पैगंबर यांच्यावर विवादास्पद टिपण्णी केली होती त्यानंतर अनेक कट्टर पंथीयांनी त्यांच्याविरोधात फतवा काढला होता. एटीएसने नागपुरातून याबाबत सय्यद आसिम अली नावाच्या इसमाला अटक केली आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदू समाज पार्टीचे नेता कमलेश तिवारी हत्याकांडाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हत्या करणाऱ्यांनी गुगल वरून कमलेश तिवारी यांच्या कार्यालयाचे लोकेशन शोधले होते. हे आरोपी रेल्वने लखनऊ येथे आले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी हत्याकांडाचा आता नवा खुलासा समोर आला आहे. कमलेश तिवारींचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टमधून खुलासा झाला की त्यांच्या मानेवर 13 वेळा चाकूने वार केले…
लखनऊ : वृत्तसंस्था - हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी मोठा उलगडा झाला आहे. कमलेश तिवारी यांची हत्या जरी लखनऊमध्ये गळा कापून झाली असली तरी त्यांच्या हत्येचा कट दुबईत रचण्यात आला होता. गुजरात एटीएसने दावा केला आहे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांची 18 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता गुजरातच्या एटीएस पोलिसांनी दोन मौलानांना अटक केली असून मौलाना अनवारुल हक आणि मुफ्ती नईम कासमी अशी त्यांची नावे आहेत.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांची 18 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली त्याआधी एक दिवस म्हणजेच 17 तारखेला त्यांनी ट्विटरवर एक यादी शेअर केली होती. यामध्ये काही मशिदींची नावे होती. त्याचबरोबर काही मंदिरांची देखील नावे…
लखनौ : वृत्तसंस्था - हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या झाडून आणि गळा दाबून हत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. पैगंबरांवरील विधानामुळे तिवारी चर्चेत होते. या घटनेमुळे संपूर्ण उत्तरप्रदेशात प्रचंड खळबळ उडाली आहे.…