Browsing Tag

Kargil

चीन आणि पाकिस्तानचं टेंशन वाढणार हे नक्की, भारत काश्मीर आणि लडाखच्या उच्च स्थानांवर बनवतोय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वर्षभर लष्कराची सुरळीत हालचाल व्हावी यासाठी लडाख आणि काश्मीरच्या उच्च उंच ठिकाणी 10 बोगदे तयार करण्याची भारताची योजना आहे. 100 कि.मी. लांबीच्या एकूण 10 बोगदे उंचीच्या भागात बांधण्याचे नियोजन आहे. बॉर्डर रोड…

Kargil Vijay Diwas : भारतानं कारगिलचं युध्द कसं जिंकलं, जाणून घ्या घटनाक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 21 वर्षापूर्वी म्हणजे 26 जुलै 1999 मध्ये भारताने कारगिलमध्ये पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला. याची आठवण म्हणून आज 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या…

कारगिल विजयाचे 21 वर्ष : भारताच्या या ‘बहादुर’ची दहशत एवढी होती की पाकिस्तान म्हणत होता…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कारगिलच्या युद्धाला २१ वर्षे झाली आहेत. भारतीय सैनिकांनी कारगिल जिंकून तेथे देशाचा झेंडा फडकावला होता. १९९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरावर आक्रमण केलेल्या पाक सैनिकांना त्यांच्यावर आकाशातूनही आक्रमण होऊ शकते, याचा…

काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’, रिझवी यांनी मांडल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जम्मु - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम ३७० हटवल्यानंतरही खोऱ्यातील परिस्थिती 'जैसे थे'च आहे. तेथील सामाजिक वास्तवाची कल्पना इतर राज्यांतील नागरिकांना आद्यपही नाही. त्यामुळे जे बदल विकासाच्या नावाखाली…

भारताला मिळाला देशातील सर्वात मोठा जिल्हा, एक भाग पाकिस्तान तर दुसरा चीनच्या ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कलम 370 हटल्यानंतर आता जम्मू-कश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. त्याचबरोबर भारताला सर्वात मोठा जिल्हा देखील मिळाला आहे.लेह असे या जिल्ह्याचे नाव असून नवीन आकारानुसार लडाख क्षेत्रफळाच्या…

संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेत १० रोख पुरस्कारासह २५ हजार जिंकण्याची संधी, जाणून घ्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरंक्षण मंत्रालयाने कारगिल युद्धाला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त MyGov.in च्या साहाय्याने एका ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. या प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून तरुण आणि देशाच्या नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्ती…