Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेऊनच बोलले पाहिजे. कुठे कोणाची बोलण्यात चूक झाली असेल, तर त्यांनी ती चूक सुधारायला हवी. तात्काळ माफी मागायला हवी, असे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी…