अॅप्स, कॉन्ट्रॅक्ट्स नंतर चीनला आणखी एक मोठा झटका देण्याची तयारी, ‘या’ विद्यापीठांवर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत-चीन या दोन देशांमध्ये सीमा प्रश्नावरुन ताणावाचे वातावरण आहे. हा वाद सुरु झाल्यानंतर भारताने अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातली. एवढेच नाही, तर चिनी कंपन्यांना देण्यात आलेले अनेक कॉन्ट्रॅक्ट सरकारने रद्द केली आहेत.…