चीनकडून वाढतोय धोका, पूर्वोत्तर राज्यांतून सैनिक हटवून LAC वर 10 हजार जवान तैनात करणार लष्कर
नवी दिल्ली : मागील काही वर्षात पूर्वोत्तर भारतात सुरक्षेची स्थिती सुधारली आहे आणि आता भारतीय लष्कराने आपल्या सुमारे 10 हजार जवानांना येथून हटवून त्यांचा प्रमुख उद्देश म्हणजे पूर्व सीमेवर चीनकडून वाढत असलेल्या धोक्याला तोंड देण्याचे काम…