अखेर पाकिस्ताननं कबूल केलंच ! कलम 370 भारताचा अंतर्गत मुद्दा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑगस्ट 2019 मध्ये भारताच्या संसदेत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 हे कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरची विभागणी लडाख आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली. यावरुन पाकिस्तानने टीका करत तीव्र…