नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनामुळे देशात उद्भवलेली गंभीर परिस्थिती आणि लखाडमध्ये चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण यामुळे सध्या देश चिंतेत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लखाडमध्ये LAC वर भारत-चीनमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांमधल्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आलं आहे. तर चिनच्या 43 सैनिकांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. भारताचे…