नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मागील अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये नबाम रेबिया निकालाच्या (Nabam Rabies Result)…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेले तीन दिवस सुरु असलेली सुनावणी गुरुवारी संपली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद (Argument) ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र, अद्याप…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी (दि.16) तिसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद (Argument) पूर्ण झाला असून या प्रकरणातील निकाल…
अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena Leader Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. बंडखोरीनंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)…
दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Political Crisis | शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात येत आहे. याप्रकरणाची सुनावणी निवडणुक आयोगासमोर (ECI) सुरू असून आज याप्रकरणी लेखी युक्तीवाद आयोगाकडे सादर…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ (Maharashtra Politics) झाल्यानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. यानंतर शिवसेनेत (Shiv Sena) शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Political Crisis | शिवसेना (Shivsena) पक्षातील फूटीनंतर खरा शिवसेना पक्ष कुणाचा? आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचे? यावरील निवडणुक आयोगासमोरील सुनावणी आज दि. २० पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून आता…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Political Crisis| महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Political Crisis | राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापसासून या सरकारवर अनिश्चिततेचं सावट आहे. शिंदे गटातील…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | आम्हाला दूर केले नसते तर 12 खासदार आणि 40 आमदार दूर गेले नसते. चुकले कोण याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच आहे, अशी टिका नाव न घेता भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर केली…