Uday Samant | राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेला नाही, ‘मात्र सत्ता गेल्यामुळे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेलेला नाही. मात्र सत्ता गेल्यामुळे काही लोकांची चिडचीड होत आहे. असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) लगावला. एका…