भारत-चीन तणाव : … तर भारताची 1962 पेक्षा देखील जास्त हानी करू, ‘ड्रॅगन’ची धमकी
पोलिसनामा ऑनलाईन - लडाखमधील गलवान खोर्यात झालेल्या संघर्षनानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळला नाही. पुन्हा एकदा चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून परिस्थिती…