देशात ‘कोरोना’ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 50 ट्क्क्यांच्या जवळ, सगळ्यात कमी मृत्यू…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतत कोरोना विषाणूच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 48.07 टक्क्यावर पोहचले आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशातील कोरोना विषाणूचे 95 हजार 527 रुग्ण बरे झाले आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव…