मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अयोध्येतील बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली होती. ही घटना देशातील वादग्रस्त घटना म्हणून ओळखली जाते. बाबरी मशिदीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठे विधान केले असून, शरद पवार हे त्याकाळी संरक्षण मंत्री होते.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरसंबंधीचे कलम ३७० बाबत कधी ना कधी निर्णय घेतलाच पाहिजे होता. हा आपल्या देशांतर्गत प्रश्न आहे, हे जगाला ठणकावून सांगितले पाहिजे, अशा शब्दात कलम ३७० हटविण्यास माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी…