Maha Vikas Aghadi | ‘न भूतो ना भविष्यती’ असा हल्लाबोल मोर्चा काढणार – उद्धव ठाकरे
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून गुरुवारी महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) मित्र पक्षांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वांनी भाजप आणि शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राचा आणि मराठी…