Udayanraje Bhosale | आत्मचिंतन केलं असतं तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती; उदयनराजेंचा उद्धव…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रत्येकालाच सत्ता हवी असते, आपण सत्तेत रहावे. पण सत्ता गेल्यावर ती का गेली याचे आत्मपरीक्षण करावे. ते केले असते तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा खोचक टोला उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उद्धव ठाकरे…