…तर राज्यात कोरोनामुळे झालेले 30 हजारांहून अधिक मृत्यू टळले असते : फडणवीस
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे वाभाडे काढले आहे. सातत्याने कमी चाचण्या केल्याने राज्यात कोरोना वाढला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा प्रश्न…