पोलीसनामा ऑनलाईन टीम - राज्यात बोगस बियाणे कंपन्या आणि सरकारच्या धोरणावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ’शेतकर्यांच्या संदर्भात कृषी विभाग गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघाले, आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पालघरमध्ये साधुंची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला. साधूंच्या हत्या प्रकरणी कोणताही धार्मिक पैलू नसल्याचं पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटलं आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल…
पोलीसनामा ऑनलाईन टीम - स्थापन होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका आहे. पवार हेच महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार असल्याचे बोलले जात आहे. पवारांकडे राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल असून पडद्यामागून ते सरकार…
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. त्यानंतर आज विधानसभेत सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचं विधेयक…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. संधी मिळेल त्या-त्या वेळेले फडणवीस जोरदार प्रहार करताना दिसले आहेत.…
वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन ( कल्याण साबळे पाटील) - पीएमआरडीए हद्दीतील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासंदर्भात नवीन नियमावली करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मा. खासदार…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून टीका होत आहे. भाजप नेत्यांकडून हे तीन पक्षांचे सरकार फारकाळ टीकणार नसल्याची टीका केली जात आहे. महाविकास आघाडीमधील…
नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपविधी घेण्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवारांनी जे केलं त्यामागे शरद…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपाचे राज पुरोहित यांनी नाईटलाईफमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात येईल असं मत व्यक्त केलं आहे. तसेच निर्भया सारख्या घटना या दारु पिऊनच होत असतात. त्यामुळे नाईट लाईफचा मी दहा वर्षापासून विरोधच करत आलोय. पाच…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील असा अंदाज व्यक्त केला जात होते. अखेर महाविकासआघाडी सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील 15…