#loksabha : ‘निवडणूक भारताची आहे की नेपाळची ?’ : राज ठाकरेंनी उडवली मोदींच्या कॅम्पेनची…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - निवडणूक भारताची आहे की नेपाळची ? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी मोदी सरकार आणि भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपाने सुरु केलेल्या 'मै भी चौकीदार' या कॅम्पेनची खिल्ली उडवत राज ठाकरे…