पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या कठिण काळातही शेतकरी बांधवांनी क्षमता सिद्ध केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशामध्ये यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 7% वाढ झाली आहे. यासाठी मी देशातल्या सर्व शेतकरी…
पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात सर्वच यंत्रणा युद्ध पातळीवर लढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. भारतीय जनता देत असलेल्या लढ्याला पंतप्रधान मोदी यांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दुसर्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून संबोतिध केले. जल संरक्षण, झालेली लोकसभा निवडणुक आणि इतर अन्य विषयावर त्यांनी विचार मांडले. जल…