‘या’ मतदारसंघात कोणीही येवो, ‘जागा’महायुतीच्या पारड्यात जाणार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात अनेक मतदारसंघामध्ये भाजपा व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि त्यांचे बंडखोर यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या दोन उमेदवारांपैकी कोणीही विजयी झाले तरी ती जागा महायुतीच्या पराड्यात जाणार असल्याचे दिसून येते.…