माल्ल्या – नीरव मोदीच नव्हे तर तब्बल 51 जणांचे देशातून ‘पलायन’, लावला 17900…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशाची फसवणूक करून फरार झालेल्यांची नावं विचारली तर तुम्ही लगेच सांगाल की, विजय माल्ल्या, नीरव मोदी. कारण हे दोघेही फसवणूक करून देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या फरार झाल्यानंतर मोदी सरकारवर जोरदार टीका झाली…