Kargil Vijay Diwas : भारतानं कारगिलचं युध्द कसं जिंकलं, जाणून घ्या घटनाक्रम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 21 वर्षापूर्वी म्हणजे 26 जुलै 1999 मध्ये भारताने कारगिलमध्ये पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला. याची आठवण म्हणून आज 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या…