स्टाॅकहोम : वृत्तसंस्था - यंदाचं अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक अभिजीत बॅनर्जी, त्यांची पत्नी डफॅलो आणि मायकेल क्रॅमर यांना संयुक्तपणे जाहीर झाले आहे. जागतिक दारिद्र्य कमी करण्यासाठी प्रयोगात्मक दृष्टीकोन देण्यासाठी तिघांनाही हा पुरस्कार…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजगातील सर्वात मोठ्या व्यासाच्या घुमटाची निर्मिती पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्थेकडून करण्यात आली आहे. या संस्थेने पुण्याजवळील लोणी काळभोरमधे उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थनागृहाचा घुमट, हा १६० फूट…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईनअभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा ‘इंजिनिअरींग मेकॅनिक्स’ विषयाची प्रश्नपत्रिका बुधवारी परीक्षा सुरू असतानाच सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. ही बाब गांभीर्याने घेत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने…
पुणे:पोलीसनामा आॅनलाईनलोणी काळ भोरमध्ये एमआयटीची एक संस्था आहे. या संस्थेला बारावीच्या परिक्षेचे केंद्र प्रथमच मिळाले आहे. या परिक्षा केंद्रावर मुलीची कपडे उतरवून तपासणी केल्याचा आरोप एमआयटी या संस्थेवर करण्यात आला होता.एमआयटीच्या…
पुणे: पोलीसनामा आॅनलाईनमहाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचाराच्या राज्यामध्ये १० व १२ वीच्या परिक्षांमध्ये वाढत चाललेल्या ‘मास काँपी’च्या प्रकारावरती अंकुश ठेवण्यासाठी, उच्च माध्यमिक बोर्डाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने आणि…
पुणे : “फिर आज ना नींद आयी मुझे, फिर बहा खून मेरी हिफाजत के लिए, आपण आणि आपला समाज सुरक्षित रहावा म्हणून भारतीय लष्कर, पोलिस, प्रशासकीय अधिकारी आणि समाजाच्या उध्दारासाठी रात्रंदिवस काम करीत असलेले अस्सल हीरो आहेत यांचा सन्मान सर्वांनी…
पुणे: पोलीसनामा ऑनलाईनयुवकांना करियर घडविताना योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळणे आवश्यक आहे. करियर घडविताना आपल्यातील क्षमता ओळखता आली पाहिजेत. स्वतःशी स्पर्धा करून युवकांनी आपले धेय्य गाठावे, असा कानमंत्र प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे…
पुणे: पोलिसनामा ऑनलाईन
''भारत एक विकसनशील आणि वेगाने आर्थिक क्षेत्रात प्रगती करणारा देश आहे. या देशात युवकांसाठी मोठ्या संधी आहेत. भविष्यात भारतात गुंतवणुक करून येथील सर्वसामान्यांसाठी आलिशानमोटारींची निर्मिती करणार,'' असल्याचे मत इटलीतील…
पुणे : पोलिसनामा ऑनलाईनकला क्षेत्रात काम करणे खूप कठीण असते. यासाठी खूप मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ती गरज एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठात पूरवली जाते. भविष्यात गुणवंत कलाकार घडवण्यासाठी हे नव कलाकारांसाठी…
पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
"लोकसंख्यावाढीबाबत सामाजिक व राजकीय पातळ्यांवर फक्त बोलले जाते. प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग होत नाही. लोकसंख्या वाढीचा हा भस्मासूर असाच वाढत राहिला तर 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 200 कोटीपर्यंत जाऊन पोहचेल.…