Mumbai High Court | ‘राज्यपाल कोश्यारींना हटवा’, मागणी करणार्या याचिकेवर मुंबई…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती शिवाजी महाराज आता जुन्या काळातील नायक झाले आहेत, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. त्यामुळे जनसामान्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यावर महाविकास आघाडीने राज्यपालांना हटवा ही मोहीम…