मुंबईत पुन्हा वीजपुरवठा खंडीत होऊ नये म्हणून घेतला ‘हा’ निर्णय
पोलीसनामा ऑनलाईनः - देशाची आर्थिक राजधानी मुंबई अचानक वीज खंडीत (Mumbai power cut) झाल्याने ठप्प झाली होती. या समस्येची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एक महत्वाचा निर्णय राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने घेतला असून त्यावर काम…