Nana Patole | हे दळभद्री सरकार, यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्यांची दिवाळी अंधारात, नाना पटोले यांचा…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्याप सर्व शेतकर्यांना मदतीचा हात पोहचलेला नाही. यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (NCP)…