पोलीसनामा ऑनलाइन टीम - स्वाभिमानी शेतकऱ्यांनी सरकारकडून देण्यात आलेले जेवण नाकारले. यालाच तर स्वाभिमान म्हणतात. नाही तर काही जण न बोलावताच बिर्याणी खाऊन येतात आणि तीदेखील पाकिस्तानी, असे म्हणत काँग्रेसचे नेते भाई जगताप…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 9 ऑगस्ट रोजी 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधानांनी 17 हजार कोटी हस्तांतरित केले होते. त्यानंतर पुढील 20 दिवसांत केंद्रीय कृषी मंत्रालयाने 30 लाख अजून शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये पाठविले आहेत. आपण…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कापणीच्या १४ दिवसानंतर शेतात पिकाचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले असेल तर ७२ तासात तुम्हाला पीक विमा कंपनीला कळवावे लागेल. यानंतर पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळेल. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ७२ तासांच्या या…