पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई : 2021 मध्ये आयटी क्षेत्रातील नोकर्या वाढणार असून यामध्ये सुमारे 44 लाखाहून अधिक प्रोफेशन्सची आवश्यकता भासणार आहे, असे नॅसकॉमच्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे.या आयटी क्षेत्रातील 95 टक्के सीईओ अर्थात मुख्य…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - मोदी सरकारने कमी उत्पन्न असणार्या लोकांना एक भेट दिली आहे. 'आत्मनिर्भर भारत रोजगार योजना' (ABRY)अंतर्गत, असे म्हटले आहे की, कंपन्या व अन्य घटकांनी नियुक्त केलेल्या नवीन कर्मचार्यांसाठी 1 ऑक्टोबर 2020 ते 30 जून…