‘टीम इंडिया’च्या फलंदाजांची पुन्हा ‘हाराकिरी’
ख्राइस्टचर्च : वृत्तसंस्था - पहिल्या कसोटीतून काहीही बोध न घेणार्या टीम इंडियाचा प्रमुख फलंदाजांनी आज दुसर्या कसोटीत पुन्हा एकदा खराब फटके मारुन हाराकिरी केली. ६३ षटकात भारताचा सर्व डाव २४३ धावात तंबूत परतला.कर्णधार विराट कोहली पुन्हा…