ज्यांचं बालपण तणावाखाली जाते, त्या लोकांमध्ये 50-60 व्या वर्षी वाढतो हृदयविकाराचा धोका ? जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर आपल्या मुलास बालपणात कोणता धक्का बसला असेल, दुर्लक्ष किंवा गैरवर्तनाचा बळी पडला असेल, तर 50 ते 60 व्या वर्षी त्यांच्यात हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. एका नव्या अभ्यासामध्ये ही बाब समोर आली आहे.…