मैत्री नाही तुटणार ! रशियाने जगातील सर्वात ‘खतरनाक’ पाणबुडी भारताला सोपविली, टेन्शनमध्ये…
नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - गेल्या काही वर्षांपासून भारत आणि रशियामधील मैत्रीत फुटल्याची चर्चा होत होती. पण, म्हणतात ना, मित्र शेवटी मित्र असतात. हेच रशियाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. रशिरा हा भारताचा खरा मित्र आहे. म्हणूनच…