नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने काश्मीरचा विशेष दर्जा संपवून टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर पाकचे पंतप्रधान वारंवार भडकावू वक्तव्य करत आहे. बुधवारी ते असे बोलले की, आता पुन्हा भारतासोबत बोलणी करण्याचे ते आवाहन करणार नाहीत. तसेच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील ३७० कलम भारताने रद्द केल्यामुळे पाकिस्तान सोबत सध्या चांगलेच तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडला आहे. तरीही पाकिस्तानचे ना पाक कारनामे काही केल्या संपत नाहीयेत. भारताचे…