पोलिसनामा ऑनलाईन - केंद्राने नव्याने केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेतले जावेत, या मागणीवर शेतकरी अजूनही ठाम आहेत. दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, काही…
नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र होऊ लागल आहे. केंद्रसरकारकडून आंदोलकांच्या मागण्यांवर कोणतीही भूमिका स्पष्ट झाली नसल्याने आजपासून शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करणार आहे़ त्याचाच एक भाग म्हणजे शेतकरी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चुकीची पावलं उचलत असल्याचा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. ते म्हणाले, की, या पावलांनी अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही. सरकरानं…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - जर अन्य देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत तर भारताला यश का नाही मिळालं असा सवाल माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. देशात सध्या देशात कोरोनानं थैमान घातलं आहे.…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासंदर्भात देशातील 23 नेत्यांनी पत्र लिहून अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणी केली होती. त्यांनंतर हा पत्राचा मुद्दा काँग्रेसच्या कार्यसमितीच्या…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थान सरकारमध्ये अजूनही सर्व काही ठीक दिसत नाही. सोमवारी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ज्या पद्धतीने आपल्या आमदारांची कॅमेरासमोर परेड केली, त्याने जरी हे सरकार पूर्णपणे सुरक्षित दिसत असले तरी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत-चीन दरम्यान लडाखमध्ये LAC वर मोठा संघर्ष झाला असून या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तसेच चीनच्या 43 सैनिकांना देखील ठार करण्यात आलं आहे. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला उत्तर दिले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यानंतर आता रविवारी (दि.5) रात्री 9 वाजता 9 मिनिटे दिवे जाळून सामूहिक शक्ती दाखवा असे आवाहन पंतप्रधान मोदीं यांनी एका…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - येस बँक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सातत्याने आपला तपास करत आहे. अंमलबजावणी संचालनालय आता या प्रकरणी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याशिवाय प्रियंका गांधी यांचीही चौकशी करू शकते. येस बँकेवरून सरकारला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मुंबई हल्ल्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकामध्ये लिहीले की, "अजमल कसाब हा हिंदू होता आणि 26/11 चा…