लासलगाव, पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १० महिन्यांपासून रेल्वे सुविधा बंद (Railway facilities) असल्याने नाशिक,इगतपुरी,मुंबई कडे दररोज जाणाऱ्या चाकरमान्याचे प्रचंड हाल सुरू आहे.राज्याच्या अंतर्गत प्रवासासाठी उपयुक्त…
नवी दिल्ली : कोरोना संकटामध्ये बंद असलेली भारतीय रेल्वे (Indian railway) आता देशात सुरळीत होऊ लागली आहे. मात्र, पॅसेंजर ट्रेन अजूनही पूर्णपणे सुरळीत झालेल्या नसताना अशी चर्चा आहे की, रेल्वे प्रवासी भाडे वाढवण्यावर विचार करत आहे. यावर स्वत:…
नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या 36 पॅसेंजर आणि काही डेमू गाड्यांचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व झोनल अधिकार्यांना कार्यवाहीसाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे प्रवास…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय रेल्वेने 3 मे पर्यंत सर्व प्रवासी गाड्या (Passenger Trains) रद्द केल्या आहेत. इतकेच नाही तर 3 मे नंतर रेल्वेचे आरक्षणही थांबविले आहे. त्यामागील थेट उद्दीष्ट रेल्वे प्रवाशांना हा संदेश पाठविणे आहे की, 4 मे…