नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते की ज्यावेळी नेमकं काय करावं तेच समजत नाही. मात्र अशावेळेस जे संकटांशी सामना करतात तेच पुढे टिकून राहतात. असेच काहीसे अवनिका गौतम यांनी करून दाखवले आहे. वृंदावन येथील अवनिका या आपले…
लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेश मधील रामपूर येथे राहणारे जसीम खान हे त्या लोकांसाठी आदर्श आहेत जे लोक अपयशापुढे गुडघे टेकतात. जसीम हे IAS च्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आपला आत्मविश्वास गमावून बसले होते. परंतु, ते डगमलें नाहीत. ते पुन्हा…