नवी दिल्ली, वृत्तसंस्था : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये देत आहे. गव्हाच्या पेरणीचा हा हंगाम असून शेतकर्यांना खत व बियाण्याची खरेदी करावी लागत आहे. अशा परिस्थितीत…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पीएम किसान स्कीममध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने सरकार सतर्क झाले आहे. या स्कीमध्ये घोटाळा करून तामिळनाडुत कोट्यवधी रूपये काढण्यात आले. यानंतर सरकारने नियम कडक केले आहे. तेथे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कृषी विधेयक (2020) च्या सभोवताली असलेल्या मोदी सरकारला विरोधी आणि काही शेतकरी संघटना शेतकरीविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे खरे आहे की मध्यस्थांशिवाय शेतकर्यांच्या हाती शेतीला थेट आधार देणारे हे…