नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) ही केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे 7 हप्ते…
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शेतकर्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना चालवली जात आहे. याद्वारे गरजू शेतकर्यांना 6 हजार रुपये वार्षिक थेट खात्यात ट्रान्सफर केले जातात. यावेळी सुद्धा सरकारने शेतकर्यांच्या खात्यात हप्ता पाठवला आहे.…