नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सौदीमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे एलपीजी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. अगामी काळात सुरु होणाऱ्या सणासुदीच्या दिवसांतही ग्राहकांना एलपीजी गॅसच्या तुडवड्याला सामोरे जावे लागणार आहे.भारतीय कंपन्या मागणी पूर्ण…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेल्या आणि ग्रामीण भागात सर्वाधिक लाभार्थी असलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेत केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन ग्राहकांकडून ईएमआय जमा करण्याची…