नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदीला दक्षिणेत होत असलेला विरोध पाहता आता केंद्र सरकारनं शिक्षण धोरणाच्या मसुद्यात बदल केला आहे. त्यामध्ये हिंदी भाषेची असलेली सक्ती हटवण्यात आली आहे. केंद्र सरकारने दक्षिणेतील राज्यांतील शाळांमध्ये 'तीन भाषा…
पुरंदर : (मोहंम्मदगौस आतार) पोलीसनामा ऑनलाईन - साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाल्यापासून १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. राज्यातील ३० कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली असली, तरी ती कायद्यानुसार उशिराच दिली…
सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - कोयना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर सातारा पोलिसांनी रेल्वेगाडी सातऱ्यातील माहूली रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने तेथे धाव घेऊन तपासणी सुरु केली मात्र काहीही आढळून आले…