कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत : DCP सुहास बावचे
पुणे : प्रतिनिधी - समाजातील पीडित न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे येतो, त्याला न्याय देऊन गुन्हेगारावर वचक ठेवण्याचे काम पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहेत. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे समाजामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राखली…