मुंबई,पोलीसनामा ऑनलाइन - ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून ठोस पावलं उचलली जात आहेत. देशातील कोरोनाची परिस्थितीची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या दोन सदस्यीय आयोगाने आपे कामकाज कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच आयोगाने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमध्ये सुरु झालेल्या कोरोना विषाणू साथीच्या रोगाने युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर विध्वंस केल्यानंतर कोरोना विषाणू भारतात पसरत आहे. आज कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची सख्या 430 च्या पुढे गेली आहे. भारत…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्र सरकारने सर्व राज्यांना सोमवारी एक सल्लागार जारी केला, ज्यात सक्तीने म्हंटले आहे कि, कोविड -१९ च्या आपत्तीमुळे ना ही कर्मचार्यांना पदमुक्त केले जाईल ना ही त्यांच्या पेमेंटमध्ये कपात केली जाईल. कामगार व…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने स्थापन केलेल्या राष्ट्रीय टास्क फोर्सने कोविड -१९ च्या उच्च जोखमीच्या घटनांमध्ये हायड्रॉक्सी क्लोरोक्विन (hydroxychloroquine) ची शिफारस केली आहे. तथापि,…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : छत्तीसगडच्या सरगुजा जिल्हा मुख्यालयातील अंबिकापूर येथे कोरोना विषाणूच्या संसर्गासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणार्यांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अंबिकापुरमधील एका हाय प्रोफाइल हॉटेल ग्रँड बसंत…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयपीएल २०२० ची सुरुवात २९ मार्चपासून होणार होती, परंतु कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयने लीगला १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहे. तसेच आयपीएलचे १३ वे सिझन १५ एप्रिलपासून सुरू होईल की नाही याची देखील शाश्वती नाही. तथापि,…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाचा परिणाम सोमवारी शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांवर झाला. शेअर बाजाराच्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना पहिल्या तासात 10 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यात कोरोनामुळे सोमवारी संपूर्ण आशियाई बाजार पाण्यात…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था - कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे, देश कोरोनामुळे भीतीच्या छायेत आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये तर कर्फ्यू लावण्यात आला आहे. या दरम्यान आता केंद्र सरकारने मोठा निर्णय…