‘अनिल देशमुखांनी बोलताना 100 वेळा विचार करावा’, भाजपा आमदाराची टीका
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील काही आयपीएस,आयएएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर…